मंगळवार, १४ जुलै, २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ च्या निकषात सुधारण

विधानसभेतील घोषणेनंतर आता मंत्रिमंडळ निर्णय - शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ च्या निकषात सुधारणा. २०२९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून,नियमित कर्जमाफी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा